मनात खुप काही सांगण्यासारखं असतं,
पण....
काहीवेळा शांत बसणंच बरं असतं,
आपल दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल,
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असतं,
ते आपलं असलं तरी इतरांसाठीच जगावं लागतं...
पण....
काहीवेळा शांत बसणंच बरं असतं,
आपल दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल,
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असतं,
ते आपलं असलं तरी इतरांसाठीच जगावं लागतं...
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा